गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनामुक्त; म्हणाले, “पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. आज त्यांना इस्पितळातून घरी पाठवण्यात येणार आहे.... Read more »
गडचिंचले प्रकरणात कठोर कारवाई – गृहमंत्री अनिल देशमुख पालघर : गडचिंचले गावात तीन जणांची जमावाने हत्या केली त्या ठिकाणी पाहणी करुन तेथील स्थानिक लोकांशी चर्चा केली. या प्रकाराचा तपास सीआयडीकडे देण्यात आला... Read more »
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (पनवेल, कल्याणसह), पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कार्यालयातील उपस्थिती ५ टक्क्यांपर्यंत उर्वरित राज्यभरात उपसचिव व त्यावरील अधिकारी यांची १०० टक्के तर इतरांची ३३ टक्क्यांपर्यंत उपस्थिती मुंबई : लॉकडाऊन कालावधीत करण्यात आलेल्या... Read more »
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले ५ हजारांहून अधिक कैदी मुक्त कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ५ हजाराहून अधिक कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आलं आहे. मुंबईच्या आर्थररोड कारागृहातून ५८२, ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून ४४३, तळोजा कारागृहातून... Read more »
होम क्वारंटाईन असलेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांवर चंद्रकांत पाटलांच ट्विट पुणे/कोल्हापूर: भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात की, “राज्याचे गृहनिर्माण मंत्री... Read more »
साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत – शिवसेना ३ दिवसांपूर्वी पालघर येथे २ साधूंची हिंसक जमावाने हत्या केली व यानंतर राजकारणाच्या वणव्याने... Read more »
धक्कादायक! पालघरमधील २४ जणांचे विलगीकरणातून पलायन पालघर जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून विलगीकरण केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची माहिती आकाशवाणी ने आपल्या वार्ताहराच्या हवाल्याने दिली आहे. कासा इथल्या उपजिल्हा रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांना कोरोना... Read more »
“पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये सर्व हल्लेखोर तुरुंगात” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा मुंबई दि : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई... Read more »
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता साधणार जनतेशी संवाद; पालघर जमावहिंसा प्रकरणी करू शकतात भाष्य मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुपारी २ वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार... Read more »
माजी खासदार आनंद परांजपे निघाले कोरोना पॉसिटीव्ह; राजकीय कार्यकर्त्यांत चिंतेचे वातावरण ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंद परांजपे हे कोरोना पॉसिटीव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत... Read more »