“इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही”; बीड मधील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव बीड/मुंबई: काल बीड येथे ‘सीएए-एनारसी’ विरोधी सभेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी... Read more »
येत्या तीन वर्षात ‘म्हाडा’तर्फे पाच लाख घरांची निर्मिती- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई : येत्या तीन वर्षात म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार असून त्यापैकी ५० हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना व ५०... Read more »
मिशन शिवभोजन : मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केंद्रांचे उद्घाटन मुंबई: राज्यात आज ठिकठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील १० रुपयात जेवण थाळी उपलब्ध... Read more »
शिवभोजन केंद्रांची मुंबई-ठाण्यातील ठिकाणांची पूर्ण यादी पहा मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या शिवभोजन केंद्रांची यादी Read more »
‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई २२: दिनांक २६ जानेवारी रोजी सुरु होणारी ‘शिवभोजन’ योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही.... Read more »
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी, क्लीक करा आणि जाणून घ्या मुंबई, दि. १८ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या... Read more »
कुळगाव बदलापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक मुंबई १४: कुळगाव – बदलापूर परिसरातील जुन्या पाईपलाईनमधून होणाऱ्या गळतीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जुन्या नळ योजनेतील पाईपलाईनची दुरुस्ती करावी व अमृत योजनेमधील टप्पा... Read more »
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश मुंबई, दि. १३: झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना रखडलेल्या आहेत. काही प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. रहिवाशांना घरभाडे मिळत नाही. घरभाड्यात बाजारभावाप्रमाणे वाढ होत... Read more »
तारापूर कंपनीतील स्फोट मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत; मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून मुंबई दि ११: तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला असून कंपनीच्या मालकासह... Read more »
कल्याण मधील सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क हेल्मेट घालून काढली हटके प्रभात फेरी शालेय विद्यार्थ्यांनी हेलमेट घालून नागरिकांना हेल्मेट घालण्याची केली विनंती कल्याण, ७: रस्ते अपघात हा एक अत्यंत ज्वलंत सामाजिक प्रश्न... Read more »