(UPSC) नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्राकडून आणखी एक संधी कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, नागरी सेवा परीक्षा दिल्या आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा ईच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचे... Read more »
१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. १५... Read more »
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे समाज कल्याण आयुक्तांना निर्देश मुंबई, दि. ३: कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील... Read more »
टेस्ला ची भारतात एंट्री; अभियंत्यांना फुल टू स्कोप जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी १३ जानेवारी रोजी अखेर टेस्ला कार भारतात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या... Read more »
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि.२३ : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ)... Read more »
जेईई (मुख्य) २१-२२ साठी इयत्ता १२ वी मध्ये ७५% गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता आयआयटी जेईई (ऍडव्हान्स) साठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष 2021-2022... Read more »
केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दिव्यांगांसाठी पदांच्या भरतीचे आदेश दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दिव्यांगांसाठीच्या ३ हजार ५६६ पदांच्या भरतीचे आदेश काढले आहेत. दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याअंतर्गत ही भरती करण्यात... Read more »
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची अडवणूक करु नये मुंबई, दि. १४ : ‘राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, टी. सी. इत्यादी प्रमाणपत्राची अडवणूक न करता विद्यार्थ्यांना... Read more »
‘NATA’ परीक्षेत महाराष्ट्र कन्या अनन्या सावंत सावंत देशात अव्वल यशाच्या शिखराकडे आपल्या मजबुत पंखांनी व आत्मविश्वासाने झेप घेणाऱ्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अनन्या सावंत हीची ही यशोगाथा. मुंबईच्या कांदिवली पूर्व उपनगरातील सावंत... Read more »
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या विवेकानंद केंद्राच्या बहुआयामी कार्याविषयी स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित सेवाभावी संघटना म्हणजे ‘विवेकानंद केंद्र’. केंद्राच्या कामात जीवनव्रतींबरोबरच प्रापंचिक पुरुष आणि महिलांचाही मोठा सहभाग आहे. अशा हजारो... Read more »