हेच ‘ते’ बाळासाहेबांचं व्यंगचित्र असलेलं ट्विट ज्यामुळे शिवसैनिक भाजपवर भडकले आहेत
मुंबई: काल सायंकाळी भाजपने एक ट्विट करन समस्त शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेतली. या ट्विट मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर व दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्वर्गात संवाद चालू असल्याचे दाखवण्यात आले आहे. यात दिवंगत बाळासाहेब वीर सावरकरांना म्हणतात की, “तात्याराव,
काय म्हणू आता मी!
मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल.
पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं…”
तात्याराव,
काय म्हणू आता मी!
मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल.पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं… pic.twitter.com/l6sgFsbGz1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 27, 2020