Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मुंबई ‘यांच्यासाठी’ राहण्यालायक राहिलेली नाही” – अमृता फडणवीस यांची बोचरी टीका

“मुंबई ‘यांच्यासाठी’ राहण्यालायक राहिलेली नाही” – अमृता फडणवीस यांची बोचरी टीका

मुंबई दि.३: राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्ये प्रकरणी चालू असलेल्या राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी एक ट्विट करत म्हटलंय की, “ज्या प्रकारे सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्येचे प्रकरण हाताळले गेलेय त्यावरून मुंबईने आपली मानवता गमावली असून हे शहर निष्पाप आणि आत्मसन्मानाने जगणाऱ्यांसाठी राहण्या लायक राहिलेलं नाही.”

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटवर मग कंमेंट्स चा पाऊसच पडला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *