Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना भडकावुन त्यांचे संसार कशाला उघड्यावर आणताय?” – विमानतळ नामकरण प्रश्नी सेनेचा भाजपला सवाल

विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी पनवेल-उरण महाविकास आघाडी ठाम उरण, दि. ६(विठ्ठल ममताबादे): नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांची दिशाभूल करण्याकरता तिथे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते राजकारण... Read more »

फडणवीस म्हणाले स्वाभिमान जपण्याचा सल्ला बाळासाहेबांनी दिला; त्यावर ट्रोलर म्हणाला जे स्वतःच्या शब्दाची किंमत करू शकत नाही, जग त्यांची …”

फडणवीस म्हणाले स्वाभिमान जपण्याचा सल्ला बाळासाहेबांनी दिला; त्यावर ट्रोलर म्हणाला जे स्वतःच्या शब्दाची किंमत करू शकत नाही, जग त्यांची किंमत …” मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं निमित्त साधून महाराष्ट्राचे माजी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क एक अतूट नाते !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क एक अतूट नाते ! मुंबई: आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मधील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी महाराष्ट्रातून तसेच देशभरातून शिवसैनिक,... Read more »

आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे

आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे मुंबई: आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. आणि त्यांनंतर देशभरातून मोदी सरकारचे अभिनंदन केले... Read more »

शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल : सामना

शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल : सामना आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखाकडे साऱ्यांचे लक्ष लगावून होते. आजच्या अग्रलेखात शिवसेनेच्या गेल्या ५३... Read more »

…तेव्हा दहशतवाद्यांची मातोश्री उडवण्याची योजना होती; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा

…तेव्हा दहशतवाद्यांची मातोश्री उडवण्याची योजना होती; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दावा केला आहे की १९८९ साली दहशतवाद्यांनी ठाकरे परिवाराचे... Read more »