“भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का?” कालच झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा सपशेल पराभव झाला. तर प्रादेशिक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा(झामुमो)... Read more »
फडणवीसांचे बोलणे बेताल आहे, यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत – सामना ची टीका सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून विरोधीपक्ष काही मुद्द्यांवर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. विशेषकरून... Read more »
“महाराष्ट्राला केंद्राने पंधरा हजार कोटी रुपयांचा ‘चुना’ लावला” जीएसटी परताव्यावरून शिवसेनेची केंद्रावर टीका या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील नवनिर्वाचित ठाकरे सरकारने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिथारामन यांच्याजवळ “जीएसटी” पोटी थकीत असलेली रक्कम त्वरित द्यावी... Read more »
शिवसेना भडकली म्हणाली : “हिम्मत असेल तर या अंगावर! आम्ही तयार आहोत” मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगद बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनीच भाजपने शिवसेना एनडीए चा घटक नसेल अशी घोषणा केली व त्यांची विरोधी... Read more »
शिवसेनेने आजच्या सामनातील अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला मावळते मुख्यमंत्री मुंबई: शिवसेना भाजपच्या कोल्ड वॉर ज्याला मराठीत शीत युद्ध म्हणतात त्यात भाजप पूर्णपणे बकफूट वर पडल्याचे दिसत आहे. रोज सकाळी शिवसेना... Read more »
‘बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढय़ांना अडचणीची ठरत आहे : शिवसेना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सविस्तर भाषण केले. या भाषणात काश्मीर प्रश्न, देशातील रोजगार,... Read more »
…… त्यामुळे काँगेसचा दिल्लीच्या एका गल्लीतील मीना बाजार झाला आहे; शिवसेना सध्या काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ चालू आहे. काँग्रेस अध्यक्ष पदी पुनः नव्याने सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.... Read more »
शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल : सामना आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखाकडे साऱ्यांचे लक्ष लगावून होते. आजच्या अग्रलेखात शिवसेनेच्या गेल्या ५३... Read more »
मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा : शिवसेना मुंबई: लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि आता पराभूत पक्ष आत्मचिंतनात मग्न झाले आहेत. शनिवारी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली.... Read more »
महाराष्ट्रात जे स्थान महात्मा फुले यांना आहे तेच स्थान पश्चिम बंगालात ईश्वरचंद्र विद्यासागर यांना : शिवसेना दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भाजप व तृणुमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली,... Read more »