रामदास आठवले म्हणाले, “भाजपही बहुमत सिद्ध करू शकला असता जर..”
नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “भाजपही बहुमत दाखवून सत्ता स्थापन करू शकला असता. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली नसती तर देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला नसता. २४ तासाच्या अल्प मुदतीत बहुमत सिद्ध करणे अवघड होते.”
केंद्रीय मंत्री रामदास आठवले "भाजपही बहुमत दाखवून सत्ता स्थापन करू शकला असता. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली नसती तर देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला नसता. २४ तासाच्या अल्प मुदतीत बहुमत सिद्ध करणे अवघड होते."#ajitpawar pic.twitter.com/YnAqQ0jGjR
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) November 28, 2019