Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली/परभणी : परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असणा-या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांनी पत्राद्वारे गडकरी यांच्याकडे विचारणा केली होती.
गडकरी यांनी नवीन कंत्राटदार नेमणुक केली आहे. तसंच काही कंत्राटदारांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून या प्रकल्पास गती दिल्याचे नमुद केलं आहे. परभणी बायपास संदर्भात बायपासचे काम भूसंपादन झाल्यावर सुरू करण्यात येईल असंही गडकरी यांनी नमुद केलं आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *