उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योग मंत्री सुभाष देसाई मुंबई : संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी... Read more »
महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला पण मिळू शकते काही बाबतीत सूट मुंबई – राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग... Read more »
सकारात्मक बातमी! राज्यातला पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा तिपटीनं जास्त राज्यातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या याच कालखंडाच्या तुलनेत ३ पटींनी जास्त आहे. कोविड-१९ च्या महामरीशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राकरता ही दिलासा देणारी बाब आहे. गेली काही वर्ष... Read more »
राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचा समारोप लॉकडाऊनच्या काळात शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग यशस्वी मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन... Read more »
पुढील काळातील लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे यावर मुख्यमंत्र्यांनी घेतला बैठकीत आढावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व इतर मंत्रीही उपस्थित मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात... Read more »
राज्यातील साखर उद्योगाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढा – खा. शरद पवार यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी मुंबई: कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात जाहीर करण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगांची परिस्थिती अत्यंत बिकट... Read more »
कोविड १९ च्या साथीमुळे बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू कोविड १९ च्या साथीमुळं अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये नेहमीप्रमाणे होणारे व्यवहार बंद आहेत. यावर मात करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सांगली बाजार... Read more »
रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अकोला : कोविडबाधीत रुग्ण हा मनाने खचलेला असतो. त्या रुग्णाला उत्तम उपचार देतानाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन ... Read more »
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषद निवडणूक बिनविरोध मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »