राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचा समारोप लॉकडाऊनच्या काळात शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग यशस्वी मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन... Read more »
पुढील काळातील लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे यावर मुख्यमंत्र्यांनी घेतला बैठकीत आढावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व इतर मंत्रीही उपस्थित मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात... Read more »
राज्यातील साखर उद्योगाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढा – खा. शरद पवार यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी मुंबई: कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात जाहीर करण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगांची परिस्थिती अत्यंत बिकट... Read more »
कोविड १९ च्या साथीमुळे बेदाण्यांचे ऑनलाइन व्यवहार सुरू कोविड १९ च्या साथीमुळं अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये नेहमीप्रमाणे होणारे व्यवहार बंद आहेत. यावर मात करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सांगली बाजार... Read more »
रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अकोला : कोविडबाधीत रुग्ण हा मनाने खचलेला असतो. त्या रुग्णाला उत्तम उपचार देतानाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन ... Read more »
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषद निवडणूक बिनविरोध मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »
राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास संमती... Read more »
उरण व कर्जत येथे नवीन तंत्रज्ञानावर आधारित स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ उरण/कर्जत : जिल्ह्यात करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे. उरण... Read more »
राज्य सरकारने केली केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० तुकड्यांची मागणी मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद... Read more »
परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५४.७५ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग मुंबई : लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत... Read more »