“नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा” – राज्यपाल रमेश बैस अकोला, दि. ११: नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी... Read more »
ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र नवी दिल्ली, 7 : ईट राईट इंडिया चॅलेंज -2 मध्ये औरंगाबाद शहराला देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि... Read more »
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती औरंगाबाद, दि. १५: सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे... Read more »
सरकारी कामकाजात ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव न वापरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश मुंबई, दि. २५: महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केले आहे. नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू असूनही अद्याप... Read more »
सर्वांनी शांतता राखावी असं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन छत्रपती संभाजीनगर, दि. ३०: छत्रपती संभाजी नगरमध्ये रात्री दोन वाजता दोन गटात हाणामारी झाली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेकही... Read more »
“मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारची अनास्था” – अजित पवार मुंबई, दि. २५: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु... Read more »
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यातील चित्ररथ सर्वसामान्यांना पाहता येणार नांदेड, दि. ८: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि... Read more »
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान नवी दिल्ली, दि. ४: बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ... Read more »
२७-२८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग छत्रपती संभाजीनगर: येथे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जी २० अंतर्गत महिला २० ची प्रारंभिक बैठक झाली. भारतीय नौदलातील... Read more »
राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभ संपन्न मुंबई, दि. २५ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत... Read more »