Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठांच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा

“नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा” – राज्यपाल रमेश बैस अकोला, दि. ११: नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी... Read more »

ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र

ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र नवी दिल्ली, 7 : ईट राईट इंडिया चॅलेंज -2 मध्ये औरंगाबाद शहराला देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे  आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती औरंगाबाद, दि. १५: सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे... Read more »

सरकारी कामकाजात ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव न वापरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश

सरकारी कामकाजात ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव न वापरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश मुंबई, दि. २५: महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केले आहे. नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू असूनही अद्याप... Read more »

छ. संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

सर्वांनी शांतता राखावी असं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन छत्रपती संभाजीनगर, दि. ३०: छत्रपती संभाजी नगरमध्ये रात्री दोन वाजता दोन गटात हाणामारी झाली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेकही... Read more »

“मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारची अनास्था” – अजित पवार

“मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारची अनास्था” – अजित पवार मुंबई, दि. २५: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु... Read more »

माहूर येथे उद्या ९ मार्च रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शनाचे आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यातील चित्ररथ सर्वसामान्यांना पाहता येणार नांदेड, दि. ८: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि... Read more »

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान नवी दिल्ली, दि. ४: बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ... Read more »

२७-२८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग

२७-२८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग छत्रपती संभाजीनगर: येथे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जी २० अंतर्गत महिला २० ची प्रारंभिक बैठक झाली. भारतीय नौदलातील... Read more »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ‘एमजीएम’ चे कमल किशोर कदम डी.लिट पदवीने सन्मानित

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभ संपन्न मुंबई, दि. २५ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत... Read more »