मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा मुंबई, दि. १६: राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मराठवाडा येथील प्रत्येक व्यक्तीकरिता दिनांक १७ सप्टेंबर हा अविस्मरणीय... Read more »
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण छ. संभाजीनगर, दि. १६: छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली... Read more »
अंबाजोगाई येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटना घडामोडी व महान स्वातंत्र्य सेनानींच्या दूर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन अंबाजोगाई, दि. १५: मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त, मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातीत... Read more »
“मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना नांदेड, दि. १८: पारलिंगींना(ट्रान्सजेंडर) मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग युद्धपातळीवर मतदान ओळखपत्र पोहचवत आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, साक्षरतेसाठी लोककला, लोकसाहित्य, विविध सांस्कृतिक महोत्सव यांची भूमिका... Read more »
“शासकीय योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविणार” – आमदार अभिमन्यू पवार यांचे प्रतिपादन लातूर, दि. २२: केंद्र व राज्य शासनाच्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत सर्वेक्षण करून पोहचविणारे, असे प्रतिपादन औसा रेणापुरचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्र... Read more »
जालन्याच्या मेघ छाबडाने पटकावले सुवर्णपदक मुंबई/जालना, दि. ११: संयुक्त अरब अमिरातीमध्ये अल एन येथे ३ जुलै ते ११ जुलै २०२३ दरम्यान आयोजित ३४ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (आयबीओ) २०२३ मध्ये भारताने पदक... Read more »
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आहे – भागवत कराड छत्रपती संभाजीनगर, दि. २१: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय योग... Read more »
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित जनजागृती कार्यक्रम व योग दिंडीचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन औरंगाबाद, दि. २: केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार... Read more »
“नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा” – राज्यपाल रमेश बैस अकोला, दि. ११: नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी... Read more »
ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र नवी दिल्ली, 7 : ईट राईट इंडिया चॅलेंज -2 मध्ये औरंगाबाद शहराला देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि... Read more »