जाणून घ्या का “अक्षर मानव माणूस संमेलन” इतर संमेलनांपेक्षा हटके आहे || अक्षर मानव माणूस संमेलन, दहा || ‘अक्षर मानव’ संघटनेकडून दर वर्षी माणसांचं एक संमेलन भरवलं जातं. दर वर्षीच्या संमेलनाला एक... Read more »
“मोठं आश्चर्य वाटतं….!” वाचा समुपदेशक अपूर्व विकास यांची परखड कविता (Social Psychology चा हौशी विद्यार्थी म्हणून प्रवास करताना जाणवलेलं काही...) मोठं आश्चर्य वाटतं त्या मोठ्या माणसांच्या बालिशपणाचं, जे “गाय-छाप” आणायला पाठवून दरडावतात लहानांना “आमचा... Read more »
तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे असं वाटतंय तुम्हाला? मग हे वाचल्यावर तुमचं नशिब नक्कीच पालटेल “आत्मविश्वास नसताना मी पुढे जाऊच कसं?” – “मला पॉजिटिव राहायचंय.” – “थांबवलंय कुणी?” – “मीच.” – “का?” –... Read more »
तटबंद यशस्वी ! जिवंत राहायचंय आणि जगायचंय जिवंत राहणं, म्हणजे survival. जगणं, म्हणजे जीवन-ध्येयांची पूर्ती. प्रगती. वृद्धी. यश. जिवंत राहिल्याशिवाय जगणं होणार नाही. अर्थपूर्ण जगल्याशिवाय नुसतं जिवंत राहण्यात मजा नाही. लक्ष दोन्हीकडे.... Read more »
फोटो पहा : उणे तापमानात, बर्फाळ भागात लष्कराच्या जवानांनी साजरा केला योगदिन ५व्या जागतिक योगदिना निमित्त देशभर एक उत्सवाचं वातावरण आहे. आज राजकीय नेत्यांनी जसा हा दिवस भल्या पहाटे निरनिराळ्या शिबिरात जात... Read more »
आवडत्या नोकरीची सुवर्णसंधी; भेट द्या पनवेल येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला पनवेल: शनिवार दिनांक २२ जून रोजी पनवेल मधील पिल्लई कॉलेज च्या प्रांगणात महाराष्ट्र शासनातर्फे उद्योग विभागाच्या पुढाकाराने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे... Read more »
#जीवन चेतना भीती: एक यशदायी शक्ती – “मला भीती विसरायचीये.” – “का रे?” – “आयुष्यात पुढे जाण्यासाठी.” – “वाट अडवलीये कुणी?” – “भीतीने. म्हणूनच विसरायचीये.” – “त्याने काय होईल?” – “भीतीने जागेवर... Read more »
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी जाणून घ्या त्यांच्याविषयी थोडक्यात अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील... Read more »