Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नाशिक, दि. १७: केंद्र सरकारनं एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडच्या माध्यमातून राज्यातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा... Read more »

कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन

कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन नागपूर, दि. ११ : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शेतकऱ्यांनो जाणून घ्या नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व मूल्यवर्धन 

शेतकऱ्यांनो जाणून घ्या नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व मूल्यवर्धन विशेष लेख (भाग-२) राज्यात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य  पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय... Read more »

‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४’ बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४’ बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत... Read more »

जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर कामे करण्याचे मृद व जलसंधारण मंत्र्यांचे निर्देश

जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर कामे करण्याचे मृद व जलसंधारण मंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. ३०: जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर कामे करण्याचे निर्देश मृद... Read more »

राज्यातील अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

अवकाळीग्रस्त भागातील सर्व जिल्ह्यांतील पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. २९ : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान... Read more »

नाशिकच्या राहुल मनोहर खैरनार यांनी सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी म्हणून पटकावला तिसरा क्रमांक राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय दुग्ध दिन – २०२३ चा एक भाग म्हणून २६ नोव्हेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत ऑनलाइन अर्जांच्या पोर्टलद्वारे मागविलेल्या अर्जांवर आधारित; एकूण १७७० अर्ज पुरस्कारांसाठी प्राप्त... Read more »

नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्यातर्फे कृषी सखींच्या प्रशिक्षणाला प्रारंभ

नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्यातर्फे कृषी सखींच्या प्रशिक्षणाला प्रारंभ नवी दिल्ली, दि. २४: नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय... Read more »

राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न

“दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक” – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. २२: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन सकारात्मक असून, यापूर्वी विभागाने प्रयत्न केलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना... Read more »

प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार हेक्टरी ४० हजार रुपयांचे अनुदान

प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक प्रणालीसाठी मिळणार हेक्टरी ४० हजार रुपयांचे अनुदान मुंबई दि. २१ : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित... Read more »