राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केल्या मार्गदर्शन सूचना टोल प्लाझावर प्रति वाहन १० सेकंदांपेक्षा जास्त कालावधी लागू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पावले उचलत आहे टोल प्लाझावर वाहने सुरळीत व जलदगतीने जाण्यासाठी, राष्ट्रीय... Read more »
भारतीय लष्कराच्या मालकीचे गाईंचे गोठे अखेर १३२ वर्षांनी बंद ब्रिटीशांच्या काळात विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैन्याच्या जवानांना ताजे आणि शुध्द दूध मिळावे, यासाठी लष्कराने देशभर स्वतःच्या मालकीचे गाई-गुरांचे गोठे स्थापन केले होते. अलाहाबाद... Read more »
भाजप महिला आघाडीच्या श्रुती घोगळे व आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान आयोजित अनोखा महिला दिन सोहळा मुंबई, दि.९: काल जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने राज्यभर अनेक सामाजिक संस्था, विविध... Read more »
नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची केली विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर स्थित नाणार प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळालं. मागील सरकारमध्ये भागीदार राहिलेल्या शिवसेना व भाजपमध्ये तर... Read more »