Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांसाठी महाराष्ट्र दिनापासून लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू होणार

‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी ३० एप्रिलपर्यंत अद्ययावत करुन महाराष्ट्र दिनापासून लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे इतर प्रश्न... Read more »

महाशिवआघाडीच्या दिशेने दो कदम आगे, शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात युवा काँग्रेसनेते विश्वजीत कदम यांची उपस्थिती

महाशिवआघाडीच्या दिशेने दो कदम आगे, शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात युवा काँग्रेसनेते विश्वजीत कदम यांची उपस्थिती सांगली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आधी सांगली जिल्ह्यातील... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसेना एक लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरवणार शालेय साहित्य

शिवसेना एक लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरवणार शालेय साहित्य मुंबई/कोल्हापूर: या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात फार मोठं नुकसान झालं. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर पुराने बरेच... Read more »

सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण  

सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण   सांगली-कोल्हापूरच्या महापूराच्या निमित्ताने आपल्याला काही धडे मिळाले आहेत. ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी आपत्ती का ओढवते, ती टाळता येण्यासाठी काय... Read more »

आरोग्य: पूर ओसरल्यावर आता खरे आव्हान आहे ते आरोग्य जपण्याचे

आरोग्य: पूर ओसरल्यावर आता खरे आव्हान आहे ते आरोग्य जपण्याचे पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मुख्यतः उद्भवतात ते साथीचे रोग. ह्यातला प्रमुख रोग म्हणजे – *लेप्टोस्पायरॉसिस* *लक्षणे* तीव्र ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अंगदुखी,... Read more »

पुण्याची सांगली व्हायला फार वेळ नाही आता..लेखक प्रतीक पुरी यांचा इशारा

पुण्याची सांगली व्हायला फार वेळ नाही आता..लेखक प्रतीक पुरी यांचा इशारा पुणे: सांगली-कोल्हापूरची जी दशा झाली त्याला निसर्गापेक्षा मानवी हलगर्जीपणा आणि बेपर्वाई वृत्ती जास्त जबाबदार आहे. नदी तीरावर दोन्ही बाजूंनी असलेली बेकायदेशीर... Read more »

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ राज्यांमधल्या ११६ जागांसाठी आज मतदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, माढा, सांगली,... Read more »