मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर रत्नागिरी, दि.२१: आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे. कोकणवासीयांना दिलासा... Read more »
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि. १८ : युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण... Read more »
दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे दोन्ही जिल्ह्यांना तीन वर्षात ३०० कोटींचा निधी मुंबई, दि. ३१ : ‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात येईल.... Read more »
अवैध मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा आणणार मुंबई : राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा... Read more »
नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची केली विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर स्थित नाणार प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळालं. मागील सरकारमध्ये भागीदार राहिलेल्या शिवसेना व भाजपमध्ये तर... Read more »
कोकण पर्यटन क्षेत्र विकासावर आणि शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारने भर द्यावे – आ. अनिकेत तटकरे आज विधान परिषदेत आ. अनिकेत तटकरे यांनी देखील सभागृहाला संबोधित केले. मागील सरकारच्या अपयशाचा समाचार घेत... Read more »
‘क्यार’ चक्रीवादळ झाले ‘अतितीव्र’; महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला मोठा धोका तीव्र चक्रीवादळ ‘क्यार’ च्या तीव्रतेत वाढ होवून ते आता एक अति तीव्र चक्रीवादळ बनले आहे. आज, पहाटे ५:३० वाजता, चक्रीवादळ मध्य-पूर्व अरबी... Read more »
चिडलेल्या नाणार प्रकल्पविरोधी ग्रामस्थ महिलांनी मुख्यमंत्र्यांना दिली गाढवाची उपमा Read more »
हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळा-कॉलेजांना सुट्टी, पण अद्याप सारे शांतच मुंबई: महाराष्ट्रातल्या मुंबईसह अनेक भागात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर मुंबई ठाणे आणि कोकण विभागातील शाळा आणि... Read more »
रात्रभर पडणाऱ्या पावसाची बॅटिंग अजूनही चालूच, रेल्वे सेवा कोलमडली मुंबई: गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसाने काल रात्रीपासून आपला जोर जरा वाढवला आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण परिसर सतत पडणाऱ्या... Read more »