Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

मुंबई, दि. २७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

➡️ बुलढाणा –  ५८.४५ टक्के

➡️ अकोला – ५८.०९ टक्के

➡️ अमरावती – ६०.७४ टक्के

➡️ वर्धा – ६२.६५ टक्के

➡️ यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.

➡️ हिंगोली –  ६०.७९ टक्के

➡️ नांदेड –  ५९.५७ टक्के

➡️ परभणी – ६०.०९ टक्के

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *