Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात १८१ पैकी ७१ उमेदवारांचे अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात १८१ पैकी ७१ उमेदवारांचे अर्ज बाद

मुंबई, दि. २९ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर – ५३ पैकी २६, भंडारा-गोंदिया – ४० पैकी २२, गडचिरोली-चिमूर – १२ पैकी १२, चंद्रपूर- ३५ पैकी १५ आणि रामटेक लोकसभा मतदार संघात ४१ पैकी ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३० मार्च २०२४ ही असून या मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *