वायुसेनेने केलेल्या कामगिरीनंतर भारतीय लष्कराकडून अनोखे काव्यमय ट्विट
पुलवामा हल्ल्याचा बद्दला घेण्यासाठी आज पहाटे भारताच्या वायू सेनेने पाकिस्तानमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करत 200 ते 300 अतिरेकी ठार केले आहेत.
भारतीय वायू सेनेने केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन कवी रामधारी सिंह लिखित एक कविता
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.
'क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।'#IndianArmy#AlwaysReady pic.twitter.com/bUV1DmeNkL— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) February 26, 2019