अशियाई मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या पाच मुष्ठीयौद्ध्यांचा उंपात्य फेरीत प्रवेश
अशियाई मुष्ठीयुद्ध स्पर्धेत आज महिला गटातल्या तीन खेळाडूंसह भारताच्या पाच मुष्ठीयौद्ध्यांनी उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे.
यामुळे या स्पर्धेत भारताची १२ पदकं निश्चित झाली आहेत. संजीत, साक्षी, जैसमीन आणि सिमरनजीत कौर तसचं शिवथापा ने काल रात्री आपापले उपउंपात्य फेरीतले सामने जिंकले आहेत.
Source – AIR