‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा मुंबई : ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली... Read more »
राष्ट्रीय युवा दिनाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. १२: स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे विश्वदूत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात... Read more »
बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना राज्य सरकारकडून सर्तकतेचे आदेश ठाणे/ राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळातले सहकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसरकारनं... Read more »
मुख्यमंत्र्यांकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे संपूर्ण जळीत प्रकरणाची विशेष चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नागपूर, दि.१० : राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत... Read more »
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचे आवाहन मुंबई, दि. ९ : राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या... Read more »
गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती अन्न व औषध प्रशासनाला यश मुंबई: अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम 188 लागू होते, असा निर्णय उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद... Read more »
भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोरात कठोर कारवाईचे आदेश भंडारा, दि. ९: भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना... Read more »
‘या’ विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे,... Read more »
राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांत आज कोविड लसीकरणाची रंगीत तालीम मुंबई, दि.८: राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोविड लसीकरणासाठीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांत तीन... Read more »
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन... Read more »