Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा मुंबई : ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

राष्ट्रीय युवा दिनाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. १२: स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे विश्वदूत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना राज्य सरकारकडून सर्तकतेचे आदेश

बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना राज्य सरकारकडून सर्तकतेचे आदेश ठाणे/ राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळातले सहकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसरकारनं... Read more »

“शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे  संपूर्ण जळीत प्रकरणाची विशेष चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई  विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नागपूर, दि.१० : राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत... Read more »

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचे आवाहन मुंबई, दि. ९ : राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या... Read more »

गुटखा-पान मसाला व्यवसायात असलेल्यांची आता खैर नाही

गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती अन्न व औषध प्रशासनाला यश मुंबई: अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम 188 लागू होते, असा निर्णय उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद... Read more »

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोरात कठोर कारवाईचे आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोरात कठोर कारवाईचे आदेश  भंडारा, दि. ९: भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना... Read more »

‘या’ विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

‘या’ विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे,... Read more »

राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांत आज कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांत आज कोविड लसीकरणाची रंगीत तालीम मुंबई, दि.८: राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोविड लसीकरणासाठीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांत तीन... Read more »

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची अधिसूचना काढा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात  काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन... Read more »