केंद्र सरकारने ४० निर्यात शुल्क आकारल्यामुळे शेतकर्यांनी घेतला खरेदी-विक्री रोखण्याचा निर्णय नाशिक, दि. २१: लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये आज कांद्याचे व्यवहार बंद आहेत. केंद्र सरकारने देशात कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी निर्यातीवर... Read more »
कांदा बाजारात आणण्यासंदर्भात चालू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नाफेडने पत्रक काढत जाहीर केली भूमिका नाशिक, दि. १४: नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच नाफेडच्यावतीनं बाजारात कांदा आणण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली... Read more »
नाशिक येथील शिक्षणाधिकारी लाच प्रकरण ‘ईडी’कडे सोपवण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई, दि. २७: नाशिक येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आढळल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. मात्र, हे प्रकरण अधिक... Read more »
“जखमींवर शासकीय खर्चाने उपचार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १२: नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन... Read more »
“सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला” – शरद पवार नाशिक, दि. ८: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही बाजूंनी अडचणीतून जात... Read more »
आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद नाशिक, दि. २०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक च्या दौर्यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेतल्या. दौर्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी... Read more »
नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर नाशिक, दि. २१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली... Read more »
“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार नाशिक, दि. २१: जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी... Read more »
कंपनी व्यवस्थापन मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळणार मुंबई दि. १: “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता... Read more »
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा नाशिक, दि. २६: येत्या पंधरा दिवसात भगूर हे पर्यटन स्थळ घोषित होईल अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. सावरकरांच्या वास्तव्यामुळे भगूर सर्वांसाठी... Read more »