शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.२३- सध्या शेतकऱ्यांचा...
कृषिवार्ता
Agriculture News
शिल्लक असतानाही खते, बियाणे शेतकऱ्यांना न दिल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई,...
साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी कृषिमंत्री, सचिव, आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले....
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या विशेष मोहिमेचा भाग नवी दिल्ली: सरकार आगामी २ महिन्यात (१ जून ते ३१...
टोळधाडीपासून बचावासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी टोळधाडीचा धोका लक्षात घेऊन सावध रहावं अशी सूचना जिल्हाधिकारी...
कोरोना संकटाची अशीही इष्टापत्ती सिंधुदुर्गनगरी : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार...
गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; वाचा ठळक शिफारसी मुंबई :...
बँकांना राज्य शासनाच्या सूचना – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र...
राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचा समारोप लॉकडाऊनच्या काळात शेती उत्पादन...
राज्यातील साखर उद्योगाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढा – खा. शरद पवार यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी मुंबई: कोरोनासारख्या...
