कोल्हापूर दौऱ्या दरम्यान नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी कोल्हापूर, दि.३०: कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा... Read more »
कोल्हापुरात शिवसेनेला धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादी ने गड परत मिळवला कोल्हापूर: राधानगरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेच्या प्रकाश आबीटकर यांनाच आपला गड राखता आला. मागील वेळी या पट्ट्यात असलेली भाजप-सेनेची लाट ओसारल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत... Read more »
कोल्हापुरात जैन पर्युषण काळातल्या मांस विक्री बंदीला होतोय तीव्र विरोध कोल्हापूर: यावर्षी २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात जैन समाजाचे पर्युषण पर्व असणार आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक... Read more »
शिवसेना एक लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरवणार शालेय साहित्य मुंबई/कोल्हापूर: या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात फार मोठं नुकसान झालं. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर पुराने बरेच... Read more »
खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर? सातारा/कोल्हापूर: राज्यात सुरू असलेले पक्षांतराचे वारे अद्याप थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस ला लागलेली गळती तर अद्यापही चालूच आहे.... Read more »
सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण
सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण सांगली-कोल्हापूरच्या महापूराच्या निमित्ताने आपल्याला काही धडे मिळाले आहेत. ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी आपत्ती का ओढवते, ती टाळता येण्यासाठी काय... Read more »
आरोग्य: पूर ओसरल्यावर आता खरे आव्हान आहे ते आरोग्य जपण्याचे पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मुख्यतः उद्भवतात ते साथीचे रोग. ह्यातला प्रमुख रोग म्हणजे – *लेप्टोस्पायरॉसिस* *लक्षणे* तीव्र ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अंगदुखी,... Read more »
मुसळधार बरसत पावसाने केलं श्रावणाचं स्वागत; मुंबई, ठाणे जलमय मुंबई: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड विभागात काल रात्रीपासून पावसाची कोसळधार चालू आहे. सकाळी घराबाहेर पडल्यावर रस्त्यावर साचलेल्या... Read more »
राज्यातील ८०० पोलिसांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार मुंबई: राज्य पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी आणि सलग १५ वर्षे उल्लेखनीय सेवा करणार्या तब्बल ८०० पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना येत्या १... Read more »
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ राज्यांमधल्या ११६ जागांसाठी आज मतदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, माढा, सांगली,... Read more »