Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बंगळुरु इथल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून केला पराभव : मालिकाही २-१ अशी जिंकली

बंगळुरु इथल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून केला पराभव : मालिकाही २-१ अशी जिंकली

बंगळुरु इथं काल झालेल्या तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात नऊ गडी बाद २८६ धावा केल्या. स्टीवन स्मिथनं १३१ धावा केल्या. भारतानं ४७ षटकं तीन चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा करत विजय मिळवला. रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं एकोणतीसावं शतक झळकावत ११९  धावा केल्या, रोहित शर्माला सामनावीर, तर विराट कोहलीला मालिका वीर म्हणून गौरवण्यात आलं.
Credit – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *