राज्यातील जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला मतदान महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २४ मार्च २०१९रोजी मतदान होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, पालघर आणि सिंदखेडराजा या तीन... Read more »
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा शिवसेना-भाजप ह्या दोन पक्षांची युती होणार की नाही होणार याचं कोडं आज शेवटी सुटलं. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र येऊन लढण्याची घोषणा आज संयुक्त पत्रकार... Read more »
गुलाबपाकळ्या का झडल्या? : शिवसेनेचा भाजपला सामनातून सवाल गुरुवारी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ च्या ताफ्यावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आता त्या विषयावर राजकारण तापायला सुरुवात झालीय. मोदी आणि भाजप या शहिद जवानांवर राजकारण... Read more »
अमित शहा आज युतीसंदर्भातील बोलणीसाठी मातोश्रीवर ? आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना- भाजप यांच्यात असलेले अनेक मतभेद दूर होऊन अखेर युती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे... Read more »
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षतर्फे निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढणार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला मेळावा काल (१५ फ्रेबु.) वांद्रयातील रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील लोकसभेच्या पाहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर... Read more »
‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही’ बारामती: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची ओळख आहे. याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्लावर भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या... Read more »
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ‘राष्ट्रवादी’ची रणनीती ठरणार लोकसभा निवडणुकीला अगदी काही काळ शिल्लक असल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात... Read more »
युतीच्या चर्चेसाठी शहा, गडकरी आणि राजनाथ सिंह जाणार मातोश्रीवर ? लोकसभा निवडणुका जवळ येताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच आता युतीबाबत चर्चा करण्यासाठी आता भाजपचे दिल्लीतील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते... Read more »
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. संग्राम कोते पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या... Read more »
येत्या लोकसभा निवडणुकीत युती न झाल्यास सेनेचं नुकसान – रामदास आठवले यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप यांची युती होणं गरजेचं आहे. २०१९ च्या निवडणुकीत युती न झाल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होणार... Read more »