उमेदवार संतापला आणि चक्क मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची केली तोडफोड आंध्र प्रदेश: लोकसभा निवडणूकितील पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आंध्रप्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या मतदानालाही सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध राज्यातील ९१... Read more »
लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात, आज पहिल्या टप्प्यातील मतदान लोकसभा निवडणूकतील पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध राज्यातील ९१ मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.... Read more »
राहुल गांधीनी आज अमेठीतून निवडणूक अर्ज दाखल केला अमेठी: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडसोबतच पारंपरिक मतदारसंघ अमेठीमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी आज पारंपरिक अशा अमेठी... Read more »
बघा जैश ए मोहम्मद चा दहशतवादी अहमद तांत्रेने केला कोणता खुलासा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा सदस्य निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती... Read more »
तुम्ही पळू शकता पण लपू शकत नाही,सत्यामध्ये खूप ताकद आहे – राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी... Read more »
पहा : ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध नवी दिल्ली: भाजपनेही ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत आज, सोमवारी (दि.८) निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या... Read more »
या छापा मारा, माझ्याकडे लपविण्यासारखे काही नाही – पी. चिदंबरम येत्या काही दिवसात आयकर विभाग आपल्या घरावर छापा टाकणार आहे असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. पी चिदंबरम... Read more »
शत्रुघ्न सिन्हा भाजपमधून खामोश, आता लढणार काँग्रेसकडून गेल्या बऱ्याच काळापासून भाजप पासून मनाने दूर गेलेले शॉटगन सिन्हा म्हणजेच विद्यमान भाजप खासदार व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज काँग्रेस मध्ये प्रवेश... Read more »
वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केरळ: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि... Read more »
बीएसएनएलच्या ५४ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमची सुट्टी नवी दिल्ली: एकेकाळी नावाजलेल्या कंपनीच्या यादीत समावेश असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या सध्या मोठ्या आर्थिक संकटामुळे डबघाईला आल्या आहेत. त्यातच बीएसएनएल आपल्या सुमारे ५४ हजार... Read more »