२०२१-२२ साठीचा राज्य अर्थसंकल्प विधीमंडळात सादर; कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद मुंबई, दि.८: राज्याचा २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थ राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी विधानपरिषदेत... Read more »
ग्रामीण भागातील बांधकामांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागाचा निर्णय मुंबई, दि.२५ : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ... Read more »
सरकारशी संबंधित बँकिंग व्यवहारासाठी सरकारने खासगी क्षेत्रातील बँकांवरील बंदी उठवली नवी दिल्ली: कर आणि इतर महसूल देय सुविधा, निवृत्ती वेतन पेमेंट, छोट्या बचत योजना इत्यादींसारख्या सरकारशी संबंधित बँकिंग व्यवहारासाठी सरकारने खासगी क्षेत्रातील... Read more »
“व्यवसायांमध्ये गुंतून पडणे हे सरकारचे काम नाही” – पंतप्रधानांनी दिले सरकारी बँकांच्या खाजगीकरणाचे संकेत नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.... Read more »
भौगोलिक परिस्थितीनुसार तसेच कमी खर्चातील, आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा मुंबई, दि. २३ : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई),... Read more »
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्थमंत्र्यांकडून मिळाली ही भेट नवी दिल्ली, दि.१: येत्या आर्थिक वर्षापासून केवळ निवृत्तीवेतन आणि बँकेतील ठेवींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही. या नागरिकांचा कर बँका... Read more »
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन नवी दिल्ली, दि.१: यंदाच्या दशकातला हा पहिलाच अर्थसंकल्प असून, डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिलेला पहिला अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प आपल्या अर्थव्यवस्थेला सुधारणा आणि शाश्वत विकासाच्या... Read more »
उद्या सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामण लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प २०२१-२२ नवी दिल्ली, दि.३१: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात... Read more »
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन- जीडीपीचा विकास दर,... Read more »
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज २०२१ मध्ये भारताचा आर्थिक विकासाचा दर साडे अकरा टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, दोन आकडी आर्थिक विकास दर गाठू शकणारा भारत,... Read more »