“देशातील मंदिसाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार”; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा थेट आरोप नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे...
टीम महाराष्ट्र वार्ता
गानकोकीळा लता मंगेशकर हॉस्पिटलमधून परतल्या घरी, मानले साऱ्यांचे आभार मुंबई: गेले २८ दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात...
शिक्षण घेण्यासाठी जात, लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
शिक्षण घेण्यासाठी जात, लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न पुणे : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा...
आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार नवी दिल्ली: रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. १७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आकाशवाणीच्या विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देश पातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे.
पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली मुंबई, दि. ७ : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या...
राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांना विनंती “कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा” मुंबई दि.7...
नाट्यगृहांत मोबाईल होणार नॉट रीचेबल; मुंबई महापालिका बसवणार जॅमर मुंबई: नाट्यगृहात नाटक चालू असताना कोणाचा कॉल आला...
“माझ्या कुटुंबाला एकही पैसा नकोय, न्याय हवाय न्याय !”; उन्नाव कांडातील पीडितेच्या वडिलांचा आक्रोश उत्तर प्रदेश: उन्नाव...
शिक्षण विभागावर विनोद तावडे यांचीच सत्ता असल्यागत अधिकारी आदेश काढत आहेत – आ. कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे...
