अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईचे दावे आठवडाभरात निकाली काढण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई: राज्यात...
टीम महाराष्ट्र वार्ता
वन विभागाने एमटीडीसीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंबई...
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार, करिअर प्रशिक्षण राबविण्याचे खासदार शरद पवार यांचे निर्देश मुंबई : सामाजिक...
मुंबई विमानतळावर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती करोना व्हायरसची लागण झालेला...
‘फोन टॅपिंग’ प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती सहा आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश – गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत...
मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत’ आयोजित ‘मातृवंदना सप्ताहाच्या’ उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी आज केंद्रीय महिला...
‘ई-समिट’ मधून तरुणांच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन; २२ हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांचा सहभाग मुंबई: महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी...
नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट मुंबई: नोकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या...
आशिष शेलार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, “तुझ्या बापाचं राज्य आहे का?”; पण आज घेतला यु-टर्न मुंबई: काल वसईत एका...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....
