साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी कृषिमंत्री, सचिव, आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले....
टीम महाराष्ट्र वार्ता
‘अशा’ दिल्या संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा रद्द मुंबई/अलिबाग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा काही...
मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप मुंबई/अलिबाग/मुरुड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर...
दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...
“तुमच्या वर आमची करडी नजर आहे”; मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा मुंबई: सध्या मुंबईकर कोरोनाशी लढत असून...
कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे नवी दिल्ली: कोविड-१९ ने...
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज कोकण दौऱ्यावर; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या...
Video: सुरुवातीच्याच पावसात रत्नागिरीतील गोखले नाक्यात तयार झालं तळं; नगरपरिषदेच्या नालेसफाईचं बिंग फुटलं
पनवेल तालुक्यातील कचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीचे वाजले बारा; पर्यावरणाची होतेय मोठी हानी नद्या झाल्या कचराकुंडया; नव्या गृहनिर्माण...
