राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ मुंबई दिनांक २१: राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द...
मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर रत्नागिरी, दि.२१: आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. नुकसान...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय आता पेटीएम, एमेझॉन पे, ओला मनी, मोबिक्वीक, फोन पे इत्यादी विविध ऑनलाइन वॉलेटमध्ये...
परीक्षेविना दहावीचे विद्यार्थी उत्तीर्ण केले जाऊ शकत नाहीत – मुंबई उच्च न्यायालय मुंबई, दि.२१: दहावीची परिक्षा व्हायला...
तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री भेट देणार मुंबई, दि. २० : तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व...
शासकीय रुग्णालयांनी व्हेंटिलेटर्स संदर्भात संपूर्ण माहिती सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या...
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी साधला दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद अहमदनगर: कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल...
राज्यात बियाणे उद्योगास वैभव प्राप्त करुन देण्यासाठी बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश...
खाजगी आस्थापनांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे संदर्भात बृहन्मुंबई पोलिसांचे आदेश जाहिर मुंबई : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील खाजगी...
२२ मे पासून रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार मुंबई, दि. १९: परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून रु....
