छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....
राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई:...
करोना विषाणूपासून स्वतःचे रक्षण करण्याच्या या टिप्स नक्की वाचा नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू...
रवींद्र नाट्य मंदिरात ४ ते ६ फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे...
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते कुर्ला येथे पहिल्या प्रीपेड रिक्षा स्टँडचे उद्घाटन मुंबई: बाहेरुन मुंबईमध्ये...
महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा सातारा : महाबळेश्वर...
कोरोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना घरी सोडले मुंबई:...
गोंधळलेल्या सरकारचा गोंधळलेला अर्थसंकल्प; महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली! मागासवर्गीयांवर अन्याय – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई : गोंधळलेल्या...
अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया मुंबई, दि. १ :...
वास्तवाचे भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि. १: केंद्रीय...
