मुंबई विमानतळावर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती करोना व्हायरसची लागण झालेला...
महाराष्ट्र
Maharashtra
‘फोन टॅपिंग’ प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती सहा आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश – गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत...
मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत’ आयोजित ‘मातृवंदना सप्ताहाच्या’ उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी आज केंद्रीय महिला...
नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट मुंबई: नोकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....
रवींद्र नाट्य मंदिरात ४ ते ६ फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे...
महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा सातारा : महाबळेश्वर...
गोंधळलेल्या सरकारचा गोंधळलेला अर्थसंकल्प; महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली! मागासवर्गीयांवर अन्याय – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई : गोंधळलेल्या...
अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया मुंबई, दि. १ :...
वास्तवाचे भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि. १: केंद्रीय...
