छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....
कोकण
Konkan
रायगड जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश मुंबई : रायगड जिल्ह्यात सुरू असलेली...
सरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...
अलिबाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा अधिग्रहणाच्या कामाला गती देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना मुंबई : अलिबाग...
अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करण्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचे निर्देश मुंबई: राज्यातील बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वछतागृहे, पिण्याच्या...
शिवभोजन थाळीचा पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी घेतला लाभ – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन...
रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन २०२२; महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश –...
राज्यातील ५०० कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु; अलिबागमध्ये कृषिमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
एलईडी मासेमारी बोटींवर कडक कारवाई करणार – मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने एलईडी प्रकाशझोताच्या...
राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करणार – मराठी भाषा मंत्री सुभाष...
