पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील २ सुपुत्र शहीद गुरुवारी जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे... Read more »
पुलवामा येथील भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ – राज ठाकरे काल सायंकाळी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादि संघटनेने CRPF जवानांच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला.... Read more »
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवर हल्ला केलेल्या अतिरेक्यांना तसेच त्यांच्या म्होरक्यांना गर्भित इशारा दिला आहे. ह्या ट्विट... Read more »
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत, 5 जवान जखमी झाले आहेत.... Read more »
पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद कडून ह्या दशकातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद... Read more »
‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड’ तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांना जाहीर ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी प्रथमच प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची निवड झाली आहे.... Read more »
ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन ज्येष्ठ साहित्यिक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी बुधवारी रात्री दक्षिण आफ्रिकेतील... Read more »
आज १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाइन डे’. जगभरात प्रेमदिन म्हणून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या हृदयाजवळच्या व्यक्तीसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ खास मानला जातो. सोशल मीडियाच्या दिवसेंदिवस वाढत्या लोकप्रियतेमुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांचे प्रमाणही... Read more »
एसटी महामंडळ भरती प्रक्रिया नगरमध्ये सुरु अहमदनगर विभागातील एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांच्या ५६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. वाहन चालन चाचणीतील गुणांना ६० टक्के व लेखी परीक्षेतील गुणांना ४० टक्के महत्त्व... Read more »
‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही’ बारामती: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची ओळख आहे. याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्लावर भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या... Read more »