अवैध मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा आणणार मुंबई : राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा... Read more »
रत्नागिरीतील हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई, दि. ५: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली(Dapoli) तालुक्यातील हर्णे(Harnai) बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा... Read more »