प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार मुंबई, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर...
महाराष्ट्र
Maharashtra
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश मुंबई : नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने...
कोविड उपचारासाठी रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
मराठमोळे व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला मुंबई: अतिविशिष्ट सेवा पदक ,...
राज्य शासनाचा शासन निर्णय लागू मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश व...
राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी मुंबई, दि.३१: मासळी साठ्यांचे जतन...
कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई, दि.३०: ब्रेक दि चेनचे आदेश...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ न मिळालेल्या मुंबई-ठाणे क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ मुंबई: मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
एनपीएनटी अनुरूप ड्रोन संचलनासाठी १६६ अतिरिक्त हरित क्षेत्र स्थळे मंजूर नवी दिल्ली/मुंबई, दि.३०: देशात ड्रोन संचालन अधिक सुविधेचे...
मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ – मंत्री अस्लम शेख मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या...
