“शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी” – अजित पवार यांचे सर्व पालकमंत्र्यांना आवाहन रेशनिंगचं धान्य वाटप सुरळीत व्हावे धान्य वाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित... Read more »
“शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये” – अखेर केंद्र सरकारने जाहीर केले निर्देश नवी दिल्ली: आज सकाळीच महाराष्ट्र वार्ताने नवी मुंबईतील कोपर खैरणे विभागातील नॉर्थ पॉईंट शाळेची फीवाढी व फी साठीच्या... Read more »
कंगना राणावत ची बहीण रंगोली चंडेल हिचं ट्विटर अकाउंट निलंबित मुंबई: कंगणा राणावत ची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी निलंबित(सस्पेंड) करण्यात आलं आहे. रंगोलीने दोन दिवसांपूर्वी वांद्रे स्थानकाबाहेर घडलेल्या... Read more »
चिंता मिटली लॉकडाऊन काळात नाश्त्याची दुकानं होणार सुरू; वाचा कोणाकोणाला मिळाली सूट लॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित व्यवसायांना सूट मुंबई : केंद्र व राज्य शासनाने ३ मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित... Read more »
“जे गोंधळ घालून पळून जात आहेत ते पुन्हा येथे येणार नाहीत याची तजवीज प्रशासनाने आता केलीच पाहिजे” – शिवसेना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीय मजुरांचा मोठा जमाव जमला होता. अचानक एवढ्या... Read more »
राज्यात २३२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २९१६ एकूण २९५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : आज राज्यात कोरोना बाधित २३२... Read more »
स्थलांतरीत मजूरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा – मुंबई उच्च न्यायालय मुंबई: संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या, राज्यातल्या स्थलांतरीत मजूरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज... Read more »
“उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सतत सुसंवाद साधत आहेत” – शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी... Read more »
परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : केंद्र आणि राज्याने लॉकडाऊन वाढवला... Read more »
लॉकडाऊन वाढवल्यामुळे ३ मे पर्यंत सर्व विमान, लोकल, रेल्वेगाड्या रद्द देशव्यापी टाळेबंदी 3 मे पर्यंत वाढ झाल्यामुळं भारतीय रेल्वेनं सर्व प्रवासीगाड्यांची वाहतूक ३ मे पर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे ३ मे पर्यंत... Read more »