महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत अद्याप कोरोना पोहोचलेला नाहीये मुंबई: सध्या कोरोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. कोरोना बाधित नसलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा,... Read more »
‘हे’ करणे टाळा – जाणून घ्या संचारबंदी(कर्फ्यु) काळातली संपूर्ण नियमावली…वाचा आणि शेअर करा महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी मुंबई : कोविड 19 (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून... Read more »
“काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही” – आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना अपडेट्स काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता तथापि त्याला... Read more »
कोरोना बाधितांची संख्या गेली ९७ वर; मुंबई अव्वल स्थानी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळ पर्यंत आलेल्या कोरोना ग्रस्तांचे तपशील मांडले. राज्यात आज सायंकाळनंतर कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यातील... Read more »
‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला दम मुंबई : ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे व घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता... Read more »
मुंबईत एका दिवसात सापडले १४ रुग्ण, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ८९ वर तर एकूण ३ मृत मुंबई: महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या ८९ वर पोहोचली असून फिलिपाईन्स या देशाचा नागरिक असलेला... Read more »
कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे नवी मुंबईकरांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन नवी मुंबईतील म्युनिसिपल कामगारांनी समस्त नवी मुंबईकरांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःचे व परिवाराचे रक्षण करण्यासाठी विनाकारण प्रवास न... Read more »
“घराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोचले होम क्वारंटाईन लोकांचे कान रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका आज झालेल्या व्हिडिओ काँफेरेन्स च्या वेळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले... Read more »
राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले मुंबई दि २२: कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात... Read more »
कोकण रेल्वेसह परगावी जाणाऱ्या सर्व गाड्या ३१ मार्च पर्यंत स्थगित; फक्त ‘यांना’ वगळले मुंबई/नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने थोड्याच वेळापूर्वी एक परिपत्रक काढत सर्व प्रवासी गाड्या व मेल एक्सप्रेस गाड्यांवरील बंदी ३१... Read more »