सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडीत करा! नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन नागपूर: आज जगभर कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. जगातील २०० पेक्षा जास्त देशात कोरोनाचा प्रसार आहे.... Read more »
मुंबई-पुणेकरांना गर्दी करणे नडले; या भागातील लॉकडाऊन बाबतीतील सवलती रद्द करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकानेही राहणार बंद नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय मुंबई :... Read more »
विमान तिकीट आरक्षण बंद करा – केंद्र सरकार नवी दिल्ली: देशातल्या विमान कंपन्यांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अशा कुठल्याही प्रवासाचं तिकीट आरक्षण अजून सुरू करू नये असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.... Read more »
साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत – शिवसेना ३ दिवसांपूर्वी पालघर येथे २ साधूंची हिंसक जमावाने हत्या केली व यानंतर राजकारणाच्या वणव्याने... Read more »
खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध; संबंधितावर गुन्हा दाखल होणार
खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध; संबंधितावर गुन्हा दाखल होणार मुंबई : ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर... Read more »
धक्कादायक! पालघरमधील २४ जणांचे विलगीकरणातून पलायन पालघर जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून विलगीकरण केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची माहिती आकाशवाणी ने आपल्या वार्ताहराच्या हवाल्याने दिली आहे. कासा इथल्या उपजिल्हा रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांना कोरोना... Read more »
नवी मुंबईतील कोरोना पाॅझिटिव्ह महिला प्रसूतीनंतर कोरोना निगेटिव्ह होऊन रूग्णालयातून बाळासह सुखरूप घरी रवाना नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १०, वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड १९ रुग्णालयामध्ये दि.६ एप्रिल 2020 रोजी घणसोली... Read more »
“पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये सर्व हल्लेखोर तुरुंगात” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा मुंबई दि : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई... Read more »
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता साधणार जनतेशी संवाद; पालघर जमावहिंसा प्रकरणी करू शकतात भाष्य मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुपारी २ वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार... Read more »
“रमजानच्या काळात घराजवळ फळे मिळणार” – गृहमंत्री अनिल देशमुख रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी... Read more »