Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य... Read more »

“सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही” : शरद पवार

“सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही” : शरद पवार मुंबई: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप ची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. महाराष्ट्रानंतर... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज... Read more »

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून लक्ष वळवण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्राने आणला : शरद पवार

नागरिकत्व सुधारणा विधेयका संबंधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचे भाषण जसेच्या तसे : “सध्या देशामध्ये NRC आणि CAA संबंधी ठिकठिकाणी लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसत आहेत. संसदेमध्ये... Read more »

दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’ सुरू होणार पुढील महिन्यापासून

१० रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’ सुरू होणार पुढील महिन्यापासून नागपूर: शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. म्हणूनच गोरगरीब जनता त्यांना दैवत मानत असे. महाविकास आघाडीचे सरकार हे शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिशेने राज्यकारभार... Read more »

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा  नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही... Read more »

अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण अमरावती, दि. २० : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श... Read more »

कोकण पर्यटन क्षेत्र विकासावर आणि शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारने भर द्यावे – आ. अनिकेत तटकरे

कोकण पर्यटन क्षेत्र विकासावर आणि शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारने भर द्यावे – आ. अनिकेत तटकरे आज विधान परिषदेत आ. अनिकेत तटकरे यांनी देखील सभागृहाला संबोधित केले. मागील सरकारच्या अपयशाचा समाचार घेत... Read more »

अवैध सावकारीविरोधात आ. विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार – वित्तमंत्री जयंत पाटील

अवैध सावकारीविरोधात आ. विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार – वित्तमंत्री जयंत पाटील राज्यात सावकारांकडून होणारी कर्जदारांची पिळवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सावकारी अधिनियम अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू... Read more »

राज्यातील सर्व धर्माच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत ग्वाही

राज्यातील सर्व धर्माच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत ग्वाही नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको नागपूर: सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या... Read more »