नाशिक मधील मद्यप्रेमींना जिल्हाधिकारी सुुरज मांढरेंचा दणका; नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त – जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक : सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज... Read more »
“गरजूंना धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी” मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित बेघर कामगार, मजूर असलेले गरीब... Read more »
लॉकडाऊनमध्ये काही शेतकरी भाजीपाला फेकत असताना नाशिकच्या शेतकऱ्याने पोलिसांना दिली निर्यातक्षम काकडीची भेट निफाडचे शेतकरी शरद शिंदे यांनी दिली साडेआठशे किलो काकडी नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला... Read more »
मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये;आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलासा मुंबई : ‘करोना’ प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन... Read more »
कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका; कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचे आवाहन कामगार विभागाची आस्थापनांना विनंती मुंबई, : कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. रोगाचे संक्रमण पूर्णत: बंद करण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणी... Read more »
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्क निर्मितीची अनोखी शक्कल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात मुंबई : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही... Read more »
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांसोबत आता राज्यभरातील मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता राज्यशासनाने अत्यावश्यक पावले उचलली असून राज्यातील शहरी भागातील सर्व... Read more »
लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, लासलगाव येथे कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया पाडली बंद नाशिक: नाशिकमधल्या लासलगाव कांदा बाजारपेठेत, आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली आहे. आज... Read more »
ब्रिटीशकालीन कायद्यात गरजेनुसार बदल होणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक – स्वातंत्र्य मिळवून बराच काळ झाला असूनही अद्याप ब्रिटीशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत सिंहावलोकन... Read more »
नाशिकला ‘स्मार्ट’ शहर बनविण्यासाठी गोदावरी नदीला स्वच्छ, सुंदर करा – पालकमंत्री छगन भुजबळ मुंबई : नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधायुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन... Read more »