Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी” – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

“रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी” – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. ०१: रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील... Read more »

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ मुंबई, दि. 27: विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

“सर्व समाज घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा”  – कुलपती रमेश बैस मुंबई, दि. २७: सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा... Read more »

राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

“विद्यापीठांनी पदव्युत्तर विभाग, संशोधन संस्था बळकट कराव्यात” – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. २०: अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधनासाठी विदेशात जातात. यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आयआयटीतील अनेक... Read more »

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ मुंबई, दि. १३: इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक १८ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.... Read more »

मुंबई विद्यापठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती डॉ. संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु मुंबई, दि. ६ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात... Read more »

बारावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग यंदाही अव्वल; जाणून घ्या सविस्तरपणे

राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर झाला असून यंदाच्या वर्षीदेखील मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पाहायला... Read more »

“तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता” – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

“तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता” – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि.२०: राज्यातील शासकीय महाविद्यालये/संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये... Read more »

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण मुंबई, दि. ४: केंउच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेअंतर्गत दि. ३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा द्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त... Read more »

१२ वी चे विद्यार्थी परीक्षेसाठी तय्यार!

उद्यापासून राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा होणार सुरू राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ५७ हजाराहून अधिक... Read more »